8 lines
755 B
Markdown
8 lines
755 B
Markdown
# देवाने जखर्या आणि अलीशिबा ह्यांना नीतिमान का ठरवले?
|
|
|
|
ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती कारण ते प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होते [१:६].
|
|
|
|
# जखर्या आणि अलीशिबा ह्यांना मुलबाळ का नव्हते?
|
|
|
|
त्यांना मुलबाळ नव्हते कारण अलीशिबा वांझ होती .आता ती आणि जखर्या वयातीतही झाले होते [१:७].
|