mr_tq/luk/01/05.md

755 B

देवाने जखर्या आणि अलीशिबा ह्यांना नीतिमान का ठरवले?

ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती कारण ते प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होते [१:६].

जखर्या आणि अलीशिबा ह्यांना मुलबाळ का नव्हते?

त्यांना मुलबाळ नव्हते कारण अलीशिबा वांझ होती .आता ती आणि जखर्या वयातीतही झाले होते [१:७].