देवाने जखर्या आणि अलीशिबा ह्यांना नीतिमान का ठरवले?
ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती कारण ते प्रभूच्या आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होते [१:६].
जखर्या आणि अलीशिबा ह्यांना मुलबाळ का नव्हते?
त्यांना मुलबाळ नव्हते कारण अलीशिबा वांझ होती .आता ती आणि जखर्या वयातीतही झाले होते [१:७].