जेंव्हा शौल जमिनीवरून उठला तेंव्हा तो कांहीच बघू शकत नव्हता [९:८].
नंतर शौल दिमिष्कास गेला आणि त्याने तीन दिवस कांहीच अन्नपाणी घेतले नाही [९:९].