mr_tq/1pe/03/09.md

521 B

पेत्राने सर्व परदेशी लोकांना, निवडलेल्यांना सारखेच राहण्याची आणि आशीर्वाद देत राहण्याची सूचना का दिली?

कारण त्यांना आशीर्वादाचा वारसा मिळावा म्हणून त्यांना असे करण्यासाठी बोलावण्यात आले होते.