mr_tq/mat/23/23.md

604 B

शास्त्री आणि परुशी लोक पुदिना, बडीशेप, व जिरे ह्यांचा दशमांश देत होते तरीहि ते काय करण्यांत अयशस्वी झाले?

शास्त्री आणि परुशी लोक नियमशास्त्र पालन, न्याय, दया, आणि विश्वास ह्या महत्वाच्या गोष्टीं करण्यांत अयशस्वी ठरले होते [२३:२३].