mr_tq/gal/02/11.md

457 B

पेत्र अन्तुखीयास आल्यावर कशामुळे दोषी ठरला?

पेत्राने परराष्ट्रीय लोकांच्या पंक्तीस बसने थांबवले, कारण तो सुंता झालेल्या लोकांना भिऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला [२:११-१२].