हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे पौल शिकवीत होता आणि अशामुळे अर्तमी देवीचे महत्व कमी होण्याचा धोका होता ह्याबद्दल देमेत्रियने चिंता व्यक्त केली [१९:२६].