बर्णबा आणि पौल ह्यांनी आपली वस्त्रें फाडली आणि लोकांमध्ये घुसून, त्यांनी ओरडून म्हटले की, लोकांनी ह्या निरर्थक गोष्टीं सोडून देऊन जिवंत देवाकडे वळावे [१४:१४-१५].