हनन्या आणि सप्पीरा खोटे बोलले होते, त्यांची सर्व मालमत्ता विकून आलेला संपूर्ण पैसा ते देत आहेत असे त्यांनी म्हटले, परंतु खरे पाहिल्यांस विकलेल्या पैशांचा थोडाच भाग त्यांनी दिला होता [५:१-३].