निवङलेले आणि परदेशीयवाशी आपला जीव कसा शुध्द करतील?
ते त्यांचे जीव बंधुप्रेमासाठी सत्याच्या पालनाने शुध्द करून घेतील[१:२२]
निवङलेले, परदेशीयवाशी,यांचा नवा जन्म कसा होईल?
त्यांचा पुन्हा जन्म अविनाशी बीजापासून,देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दांच्याव्दारे झाला,नाशवंत
वीजापासून नाही.[१:२३]