mr_tq/1pe/01/15.md

794 B

निवङलेल्यांनी व परदेशीयांनी पवित्र असावे अस पेत्र कां म्हणत आहे?

कारण त्यांना पाचारण करणारा पवित्र आहे.[१:१५-१६]

निवङलेल्यांनी,परदेशीयांनी आपल्या प्रवासाच्या काळात भिऊन वेळ कां घालवावा?

कारण ते त्याला जर “पिता“ म्हणून हाक मारता जो ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे निपक्षपातीपणे न्याय करतो.[१:१७]