794 B
794 B
निवङलेल्यांनी व परदेशीयांनी पवित्र असावे अस पेत्र कां म्हणत आहे?
कारण त्यांना पाचारण करणारा पवित्र आहे.[१:१५-१६]
निवङलेल्यांनी,परदेशीयांनी आपल्या प्रवासाच्या काळात भिऊन वेळ कां घालवावा?
कारण ते त्याला जर “पिता“ म्हणून हाक मारता जो ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे निपक्षपातीपणे न्याय करतो.[१:१७]