mr_tq/1co/13/11.md

806 B

पौल जेंव्हा प्रौढ झाला तेंव्हा त्याने काय केले असे तो म्हणतो?

पौलाने म्हटले की जेंव्हा तो प्रौढ झाला तेंव्हा त्याने पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या [१३:११].

कोणत्या तीन गोष्टी टिकतील आणि त्यांपैकी कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे?

विश्वास, आशा, प्रीति ह्या तीन गोष्टी टिकतील, परंतु त्यांत प्रीति श्रेष्ठ आहे [१३:१३].