mr_tq/mat/21/40.md

490 B

मग द्राक्षमळ्याच्या धन्याने काय केले पाहिजे असे लोकांनी म्हटले?

धन्याने पहिल्या माळ्यांचा नाश करून जे त्याला हंगामी पीक देतील अशा दुस-या माळ्यांना ठेवावे असे लोकांनी म्हटले [२१:४०-४१].