त्या दुखणेकर्याने उत्तर दिले,’’महाराज, पाणी उसळते तेव्हा तळ्यात सोडण्यास माझा कोणी माणूस नाही; मी जातो न जातो तोच माझ्याआधी दुसरा कोणीतरी तिकडे उतरतो.’’ [५:७].