mr_tq/mat/25/19.md

741 B

धनी किती काळ पावसावर गेला होता?

उ धनी बराच काळ प्रवासावर गेला होता [२५:१९].

धनी प्रवासावरून परतल्यानंतर पांच व दोन हजार रुपये दिलेल्या दासांना त्याने काय केले?

धन्याने म्हटले, "शाबास, भल्या व विश्वासू दासा" आणि त्याने त्यांची पुष्कळशा गोष्टींवर प्रभारी म्हणून नेमणूक केली [२५:२०-२३].