1.5 KiB
1.5 KiB
निवङलेला कसा असला पाहिजे असे पेत्र म्हणतो?
त्यांना खुशी आणि शांतीत वाढणारा असा तो असावा. अस पेत्र म्हणतो.[१:३]
कोणी आशीर्वादित व्हाव अस पेत्र म्हणतो?
प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो.अशी पेत्राती इच्छा आहे.[१:३]
देव त्यांना नवा जन्म कसा देतो?
देव त्याच्या महादयेनुसार त्यांना नवा जन्म देतो.[१:३]
कां वतन नष्ट होणार नाही,कलंकित बनत नाही किंवा दिसेनास होत नाही?
कारण त्यांच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे[१:४].
कश्याप्रकारे देवाच्या शक्तीने त्यांच संरक्षण होईल ?
जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिध्द आहे त्या विश्र्वासाच्या व्दारे त्यांच संरक्षण करील.[१:५]