तो म्हणतो की दोघां किंवा तिघांनी अन्य भाषां पाळीपाळीने बोलाव्यांत आणि जर अर्थ सांगणारा कोणी नसेल तर त्यांनी मंडळीमध्ये गप्प बसावे [१४:२७].