mr_tq/1co/02/08.md

495 B

पौलाच्या वेळेच्या अधिकाऱ्यांना जर देवाचे ज्ञान समजले असते तर त्यांनी काय केले असे?

जर त्या अधिकाऱ्यांना देवाचे ज्ञान समजले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभुला वधस्तंभावर खिळले नसते [२:८].